आठवले ते क्षण कि
मन बेचैन होते
तू केव्हा येशील?
सारखं विचारात असते
हात तुझा हाती अन
ती रम्य सायंकाळ
तू केव्हा येशील?
विचारते ती संध्याकाळ
सोबतीला तू अन
तो खळखळणारा ओढा
तू केव्हा येशील?
भयाण वाटतो ग हा वाडा
स्पर्श जाणवतो तुझा
भेटला होता का तुला हाच वारा
तू केव्हा येशील?
वाट पाहतो केव्हाचा मी
उभा राहून द्वारा .....
.............. वैभव आलीम (०२.०५.०९)
मन बेचैन होते
तू केव्हा येशील?
सारखं विचारात असते
हात तुझा हाती अन
ती रम्य सायंकाळ
तू केव्हा येशील?
विचारते ती संध्याकाळ
सोबतीला तू अन
तो खळखळणारा ओढा
तू केव्हा येशील?
भयाण वाटतो ग हा वाडा
स्पर्श जाणवतो तुझा
भेटला होता का तुला हाच वारा
तू केव्हा येशील?
वाट पाहतो केव्हाचा मी
उभा राहून द्वारा .....
.............. वैभव आलीम (०२.०५.०९)
No comments:
Post a Comment